Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
हिवाळी अधिवेशनात बसण्यासाठी 12 खासदारांना \'लाल कंदील\', पावसाळी अधिवेशनात शेतकरी आंदोलन आणि इतर मुदयांवरून राज्यसभेत गोंधळ घातला होता. या खासदारांवर कारवाई व्हावी या मागणीने जोर धरला होता. 12 खासदारांनविषयी  निर्णय देतांना सभापती नायडू भावूक झाले होते.

Category

🗞
News
Comments

Recommended