Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
आज आपल्या जगामध्ये चिंतन करणारी जेवढी पण लोक आहेत ती सगळी वृद्ध लोक आहेत. युवा पिढीला चिंतन करण्याची फार आवश्यकता वाटत नाही आहे. कारण त्यांचे संपूर्ण जीवन हे तंत्रज्ञानाच्या युगामध्ये हरवून गेले आहे. आजच्या पिढीला मोबाईल व्यतिरिक्त इतर कोणत्याही कामासाठी वेळ नाही आहे. कारण त्यांचा


Amrutbol च्या 104 व्या भागात सदगुरु श्री वामनराव पै यांनी आपल्या साठी काय मार्गदर्शन केले आहे नक्की पहा -
#SatguruShriWamanraoPai #Amrutbol #Jeevanvidya #Lokmatbhakti

Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Category

People
Comments

Recommended